हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे

शक्तिदेवता !

शक्तिदेवता !

देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्‍या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात.

आश्विन मासातील (१०.१०.२०२१ ते १६.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

आश्विन मासातील (१०.१०.२०२१ ते १६.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘७.१०.२०२१ दिवसापासून आश्विन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.

पुराणांचे महत्त्व

पुराणांचे महत्त्व

पुराणांचे श्रवण आणि मनन हे अंत:करणाला पवित्र करण्याचे अन् भगवतप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. यासाठी पुराणांचे श्रवण आणि पारायण करण्याची सुदीर्घ परंपरा चालत आली आहे.

‘कन्यादान’च योग्य !

‘कन्यादान’च योग्य !

शास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यामधील धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावेत. त्यात कोणताही अतिरेक करू नये, ही अट आहे. धर्म (व्रत वैकल्ये, कुलाचार, धर्मकृत्ये), अर्थ (द्रव्य योग्य पद्धतीने कमावणे आणि विनियोग, बचत, अन्य तरतूद), काम (सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदूंचे धर्मशास्त्र, तसेच प्रथा आणि परंपरा यांच्यावर आघात करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या आस्थापनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकणे आवश्यक !