वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल !
भारताने नेतृत्व करून जाज्वल्य अस्मिता तरुण पिढीत विकसित करावी !
भारताने नेतृत्व करून जाज्वल्य अस्मिता तरुण पिढीत विकसित करावी !
हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद कृष्ण पक्ष चालू होणार आहे.
एकत्व, विशेषता आणि चैतन्य या लक्षणांपैकी चैतन्यामुळे राष्ट्रात स्वत्त्वजागरण होते, अस्मिता उत्पन्न होते, हे खरेच आहे. कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात, तर छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रात हे स्वत्त्व जागरण केले, आपापल्या वर्तुळात अवघ्या भारतवर्षाची भक्ती शिकवली, चैतन्य महाप्रभु, नरसी मेहता, तिरुवल्लुवर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा साधुपुरुषांनीही राष्ट्रातील चैतन्य आणि स्वत्त्व जागवले, हेही वास्तव आहे. स्वामी विवेकानंदांचे तर तुमच्या … Read more
तमिळ जगातील प्राचीन भाषा आहे. तसेच ती ईश्वरीय भाषाही आहे. तमिळ भाषेचा जन्म भगवान शिवाच्या डमरूमधून झाला. पौराणिक कथेनुसार शिवाने पहिल्या अकादमीचे (प्रथम तमिळ संगमचे) अध्यक्षपद सांभाळले.
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण सध्या मात्र इतर देशांकडे पहातो.
भीमसेनी आयुर्वेदीय कपूर ! हिंदु धर्मात पूजेत कर्पुरारतीसाठी कापूर वापरला जातो. या व्यतिरिक्त भीमसेनी आयुर्वेदीय कापराचे अन्यही उपयोग आहेत. त्याविषयी येथे माहिती करून घेऊया.
‘६.९.२०२१ या दिवशी श्रावण मास संपत आहे आणि ७.९.२०२१ दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे !
वसायानिमित्त तुमची मुले विदेशात जाऊन हिंदु संस्कृती विसरतात’, ते तुम्हाला आवडते. माझी मुलगी, जावई आणि नातू ‘साधना म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करतांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होता यावे’, यासाठी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत..