राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती आणि विविधता यांचा सन्मान करतात, तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा अवलंब करणारे, विचारसरणी असलेले लोक यांसाठी काम करतात ते सर्व हिंदु आहेत

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगीकारला. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य म्हटलेले नव्हते.न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्‍या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले आहे.

व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत  

व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत  

दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?

आम्हाला परत फाळणीच्या रस्त्याने जायचे नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आम्हाला परत फाळणीच्या रस्त्याने जायचे नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आम्हाला एकत्र रहायचे असेल, तर आधी भारताचे व्हावे लागेल. आम्ही भारतीय पूर्वज आणि भारतीय संस्कृती यांचे वंशज आहोत. समाज आणि राष्ट्रीयता यांच्या संबंधाने आम्ही एक आहोत. हाच आमच्यासाठी तारक मंत्र आहे.

चुकीचे अन्न ग्रहण केल्यास मनुष्य चुकीच्या मार्गावर जाईल ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

चुकीचे अन्न ग्रहण केल्यास मनुष्य चुकीच्या मार्गावर जाईल ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात; पण भारतात मांसाहार करणारे संयम पाळतात आणि काही नियमांचे पालन करतात.