भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.

मांसाहार न केल्यास पशूवधगृहे आपोआप बंद होतील ! – सरसंघचालक

मांसाहार न केल्यास पशूवधगृहे आपोआप बंद होतील ! – सरसंघचालक

प्राणी हत्येमुळे पाण्याचा खर्च वाढतो. अन्नाचे सूत्र कुणावरही लादता येणार नाही. श्रावण मासात आणि गुरुवारी बरेच लोक मांसाहार करत नाहीत. शाकाहारी असणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

भारतात रहाणारी प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत

जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती आणि विविधता यांचा सन्मान करतात, तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा अवलंब करणारे, विचारसरणी असलेले लोक यांसाठी काम करतात ते सर्व हिंदु आहेत

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगीकारला. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य म्हटलेले नव्हते.न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्‍या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले आहे.