इतिहास आणि संस्कृती यांचे भान नसलेला समाज !
‘धर्मशास्त्रे आणि श्रीमद्भगवद्गीता सिद्धांत सांगतात. त्यामुळे मानवात दृढता, खंबीरपणा आणि मूल्ये होती. त्याकरता प्राणांची आहुती देण्याची जिद्द होती. आज कुणाला शब्द फिरवण्यात संकोच वाटत नाही…
‘धर्मशास्त्रे आणि श्रीमद्भगवद्गीता सिद्धांत सांगतात. त्यामुळे मानवात दृढता, खंबीरपणा आणि मूल्ये होती. त्याकरता प्राणांची आहुती देण्याची जिद्द होती. आज कुणाला शब्द फिरवण्यात संकोच वाटत नाही…
आधी कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांवर उच्च वर्गाच्या उन्नत गुणसंपत्तीचा प्रभाव पडला पाहिजे. त्यानंतर ‘आम्हीसुद्धा असे चांगले होऊ’, अशी भावना त्या कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे…
‘आजच्या औद्योगिक तंत्रज्ञानाच्या युगाने आणि त्या संस्कृतीमुळे स्त्री हृदय होरपळून निघाले आहे. तिला ‘निसर्गातच कुठेतरी जबरदस्त विरोध आहे’, असे जाणवते.
भगवंताचे भजन, प्रार्थना, स्मरण, चिंतन आणि ध्यान करायला काय व्यय होते ? भगवंताच्या चिंतनापेक्षा अधिक विनामूल्य, विनामोलाची कोणतीच गोष्ट नाही. भगवंताचे भजन आणि ध्यान करण्याचा मानवाचा अधिकार आहे.
‘जसे संसार आणि प्रपंच यांत समर्पण, तसेच परमार्थ, अध्यात्म आणि आदर्श यांवर पूर्ण समर्पण असेल, तरच यशाची आशा आहे. यशाची गुरुकिल्ली श्रद्धा आणि समर्पण असते. यशाचे मापही श्रद्धा आणि समर्पणाच्या उत्कटतेवर…
जो हीन, कुत्सित वासनांतून मुक्त आहे. ज्याला मनोविकार स्पर्शत नाहीत, ज्याला भीतीचा संसर्ग नाही, जो वासना, विचार, मनोवेग, मनोभाव, शरीर आणि मन जिंकतो, तोच खरा स्वतंत्र. बाकी सगळे गुलाम आणि दास !
‘देणे’, हा संतांचा स्वभावच असतो. संत तेच, जे सतत देत असतात, सतत देणारा महान् महात्मा. जसे द्याल, तसे अंतःकरण क्षुद्रतेतून मुक्त होत जाईल. विराट बनेल. जसे मन विराट होईल, तसे देत जाल….
‘आरंभी आसने आणि प्राणायाम केल्याने रोग वाढतो. नंतर तो बाहेर येतो आणि मग संपूर्ण फेकला जातो. माणूस स्वस्थ होतो.’
‘श्रीराम-रावण लंकेच्या युद्धाच्या वेळी मेघनाद आणि लक्ष्मण यांचे युद्ध झाले. त्या युद्धात मेघनादाने चालवलेली शक्ती लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण बेशुद्ध झाला. लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला सुषेण….