हिंदूंनी इतर धर्मियांचे धर्मांतर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न न करण्याचे कारण !
आधी कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांवर उच्च वर्गाच्या उन्नत गुणसंपत्तीचा प्रभाव पडला पाहिजे. त्यानंतर ‘आम्हीसुद्धा असे चांगले होऊ’, अशी भावना त्या कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे…