युरोपियन संस्कृतीची असभ्यता !
व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.
व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.
निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्वतःची मानतच नाही. शरिराहून स्वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्हे’, ही त्याची धारणा असते.
भगवती, मूलाधारात असलेले ५६ किरण, मणिपूरच्या जलतत्त्वातील ५२, स्वाधिष्ठानच्या अग्नितत्त्वातील ६२, अनाहतमधील वायुतत्त्वातील ५४, विशुद्ध चक्रातील आकाशतत्त्वाचे ७२ आणि आज्ञाचक्रस्थ मनस्तत्त्वातील ६४ असे जे तुझे किरण आहेत त्या सर्वांहून तुझे चरणकमलयुगल हे वर आहेत.
भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’
हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे
‘स्त्री ही श्रेष्ठतम शक्ती आहे. समान हक्क नव्हे, तर स्त्रीचा हक्क पुरुषापेक्षा अधिक आहे. ‘स्त्री श्रेष्ठ आहे’, असे धर्म सांगतो. मनु नारीपूजा करायला सांगतो; कारण स्त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा मोठा आहे.
‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,
कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?
‘मनाने जीव जे अशुभ कर्म करतो, त्याचे फळ मनानेच भोगतो. वाणीने केलेल्या पाप-पुण्याचे फळ, वाणीद्वारा भोगतो. शरिराने केलेले पाप-पुण्याचे फळ, शरिरानेच भोगतो; म्हणून मानसिक, वाचिक, कायिक अशुभ कर्मे सोडावीत.