सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

भगवंताच्या आड येणार्‍या पत्नीचा त्याग करण्यास सांगणारे श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाने जीव लवकर पूर्णत्वाला जातो !

साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते.

‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावरील ‘ऑनलाईन सत्संगा’चा ६८० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सुनेचे पाय धरल्यामुळे पुण्य सासूला मिळणे; पण सुनेची अधोगती होणे

‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्‍वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये

‘आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे अन् त्याप्रमाणे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे वाटून पुढील सेवा चांगली करता येणे

‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) एका साधिकेला विचारले, ‘‘तू थकलीस का ?’’ तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आपण कधीच थकत नसतो. आपल्यात असलेली आध्यात्मिक ऊर्जा संपते; म्हणून आपण थकतो.