अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

१३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !

रामनाथी आश्रमात शिबिराला जाण्याची संधी मिळाली असतांना शिबिराला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर नवीन पनवेल (रायगड) येथील साधिका सौ. पुष्पा चौगुले यांनी अनुभवलेली मनाची स्थिती आणि त्यांना आलेल्या अनुभूती 

रामनाथी आश्रमात शिबिराला जाण्याची संधी मिळाली असतांना शिबिराला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर नवीन पनवेल (रायगड) येथील साधिका सौ. पुष्पा चौगुले यांनी अनुभवलेली मनाची स्थिती आणि त्यांना आलेल्या अनुभूती 

पूर्वी विज्ञापनाची सेवा केलेली साधिका दायित्व घ्यायला सिद्ध होणे आणि देवाची कृपा अन् संतांचे मार्गदर्शन यांमुळे रामनाथी आश्रमात जाण्यासंदर्भात येत असलेले अडथळे दूर होणे

सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील वाचकांसाठी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील वाचकांसाठी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

‘डिसेंबर २०२० मध्ये पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील सर्व वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि देवाचे लाडके असण्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि देवाचे लाडके असण्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.