गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
गोव्यात मागील २४ घंट्यांत पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. जून मासात यंदा पडलेला पाऊस हा मागील ५० वर्षांतील १० वा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान खात्याने २९ जून आणि ३० जून या दिवशी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. जात आणि धर्म यांच्या आधारे विभाजन होता कामा नये. गोव्यात एवढी वर्षे हा कायदा लागू असतांनाही गोव्यातील सर्व धर्मांच्या लोकांना काहीच अडचण निर्माण झालेली नाही.
खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.
‘‘मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’ – सरपंच जोसेफ सिक्वेरा. अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?
हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?
अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.
कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !