मशिदीच्या भोंग्यांवरून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक चिथावणी देणार्‍या इमामावर गुन्हा नोंद

मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !

फैसलाबाद (पाकिस्तान) येथे धर्मांध मुसलमानांकडून अनेक चर्चची तोडफोड आणि जाळपोळ !

ख्रिस्ती स्वच्छता कर्मचार्‍याने कुराणाचा कथित अवमान केल्याचा दुष्परिणाम !

‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !

या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

कुराण जाळण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी डेन्मार्क आणणार कायदा !

डेन्मार्कमधील विविध इस्लामी देशांच्या दूतावासांच्या बाहेर विविध डॅनिश नागरिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्याच्या घटना गेल्या काही मासांत समोर आल्या आहेत.

बिट्टू बजरंगी हे बजरंग दलाचे सदस्य नाहीत ! – विहिंपचे स्पष्टीकरण

परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !

पाकिस्तान हा पृथ्वीवरील नरक ! – नेदरलँड्सचे खासदार

जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्‍या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव !

(म्हणे) ‘काश्मिरी लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्‍या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल !’-पाकिस्तान सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही काश्मीर मिळवण्याची त्याची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

उद्या हिंसाचार झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

राष्‍ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्‍यातील मतदारसंघांच्‍या केलेल्‍या फेररचनेत ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असणार आहेत. यामुळे तेथील धर्मांध मुसलमान संतप्‍त झाले आहेत.