१४ ऑगस्ट : भारतासाठी एक काळाकुट्ट दिवस !
उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…
उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…
लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींचे जीवन कशा प्रकारे उद्ध्वस्त केले जात आहे, हे यातून दिसून येते !
देशात सर्वत्र स्लिपर सेल बनवण्यात इसिस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. देशाच्या सुरक्षिततेशी अत्यंत गंभीर असलेल्या या गोष्टी केंद्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेऊन इसिसचा बीमोड करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
सातत्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व जोपासण्यासाठी राष्ट्रघातकी कृत्ये करणारे बहुतांश मुसलमान ! मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणी शंका उपस्थित केल्यास निधर्मीवादी चवताळून उठतात. त्यांना या फतव्याविषयी काय म्हणायचे आहे ?
लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
देशात हिंदु-मुसलमान वाद उफाळून येण्यास मुसलमान उत्तरदायी असतात; कारण सर्वप्रथम मुसलमानच हिंदूंवर आक्रमण करतात, हे आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेतून सिद्ध झाले आहे. तरीही कथित निधर्मीवादी आणि मानवतावादी देशात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा टाहो फोडतात !
रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ?
आरोपींकडून देशी कट्टा, चाकू, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. यांपैकी एका आरोपीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद आहे.
‘११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्ट्रात त्यापूर्वीही दंगली झाल्या; परंतु या दंगलीमध्ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्या कपड्यांना हात घातला..