सामाजिक माध्यमांची मालकी !

सामाजिक माध्यमांची मालकी !

सामाजिक माध्यमे म्हणजे आजच्या काळात वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात या सामाजिक प्रसारमाध्यमांचा पुष्कळ लाभ होत असला, तरी तितक्याच प्रमाणात त्यांचा अपवापरही होत आहे.

बेलारूस आणि भारत !

बेलारूस आणि भारत !

रोमन या २६ वर्षीय पत्रकाराने गतवर्षी झालेल्या बेलारूस येथील राष्ट्रीय निवडणुकीच्या कालावधीत तेथील हुकूमशाहच्या विरोधात जनचळवळ उभारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गतवर्षीच्या शेवटी बेलारूस सरकारकडून त्याला ‘आतंकवादी’ म्हणून घोषितही करण्यात आले होते.

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अ‍ॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

पुन्हा इंद्रप्रस्थ !

पुन्हा इंद्रप्रस्थ !

‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत.

एकीचे बळ आणि फळ !

एकीचे बळ आणि फळ !

इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ?

‘नाटक’कार ममता !

‘नाटक’कार ममता !

‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’, असे म्हणतात. अगदी याचप्रमाणे पंतप्रधानांवर टीका करून तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही, तर त्या ममताबानो कसल्या ?

पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, असे सांगणारे साम्यवादी स्वपक्षातील होतकरू स्त्री राजकारण्यांचे पाय कशा प्रकारे खेचतात ? याचे हे उत्तम उदाहरण होय. अशांनी हिंदूंना स्त्रीवाद शिकवण्याचे दुःसाहस करू नये !

ख्रिस्ती ‘राजा’श्रय !

ख्रिस्ती ‘राजा’श्रय !

‘‘कागदोपत्री आंध्रप्रदेशात केवळ २ टक्के ख्रिस्ती आहेत; परंतु आज येथील २५ टक्के म्हणजे दीड कोटी लोकसंख्या ख्रिस्ती आहे.’’ – खासदार रघुराम कृष्णम् राजू

कोवळ्या मनांच्या धर्मांतराचा घाट !

कोवळ्या मनांच्या धर्मांतराचा घाट !

संस्कारक्षम वयात हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतराचे आघात होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आजमितीला अशा किती मुलांचे धर्मांतर झाले असेल ? याची गणतीच नाही. विविध आमिषे दाखवून हिंदु मुलांना चर्चमध्ये बोलावले जाते. येथून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे चालू होते. ‘स्लो पॉयझन’प्रमाणे ….