समुपदेशनाच्या पुढे !
संपूर्ण देशभरातच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे; पण गोवा राज्याने त्यासंदर्भात कृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. आता समुपदेशन रहित झाले असले, तरी अन्य अनेक मार्गांनी विवाहसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.
संपूर्ण देशभरातच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे; पण गोवा राज्याने त्यासंदर्भात कृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. आता समुपदेशन रहित झाले असले, तरी अन्य अनेक मार्गांनी विवाहसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.
‘नेस्ले’चे ‘६० टक्के अन्नपदार्थ आणि पेय आरोग्यासाठी पौष्टिक नाहीत’, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आस्थापनानेही सांगितले की, ‘कितीही सुधारणा केल्या, तरी काही अन्नपदार्थ कधीही आरोग्यासाठी हितकारक होऊ शकत नाहीत.’
मुंबईतील रात्रीचे जीवन अनेकांना रोजगार देत असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते; मात्र एकंदर स्थिती पहाता देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे महत्त्वाचे कि रोजगार ?
अरबी समुद्रात केरळच्या जवळ असलेला केंद्रशासित प्रदेश ‘लक्षद्वीप’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथील नूतन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी ४ अधिनियम जारी केले असून संमतीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहेत.
जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !
‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !
उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…
दीड-दोन वर्षांपूर्वी हुतात्मा मेजर धौंडियाल यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणल्यावर डोक्यावर पदर घेतलेल्या निकिता कौल यांनी अश्रू न ढाळता, पतीला कडक ‘सॅल्यूट’ ठोकला आणि ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे’ असे सांगत जणू पतीशी एकरूप होण्यासाठी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
जेव्हा आपण इतरांवर आरोप करतो, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात’, हा साधा नियम पाकिस्तानला कळला नाही आणि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर चांगलीच नाचक्की झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार परिषदेचे आयोजन केले होते.