साम्यवादी आणि ख्रिस्तीप्रेम !
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.
आदर्श शासनकर्त्याचे मापदंड योगी त्यांच्या कृतीतून घालून देत आहेत. योगीजींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या स्तरावर समान नागरी कायदा व्हावा आणि त्याची कार्यवाहीही तत्परतेने व्हावी, ही अपेक्षा आहे.
मित्रराष्ट्रांपेक्षा शत्रूराष्ट्रांची संख्या अधिक झाल्यास आक्रमक धोरण राबवून वर्चस्व प्रस्थापित करणे, हा एकच पर्याय रहातो. भारताने हेच धोरण अवलंबावे.
आईचा खून करून तिचे हृदय, यकृत यांसारखे अवयव कापून शिजवण्यास घेणार्या युवकाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ८ जुलै या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात ही घटना ४ वर्षांपूर्वीची आहे; पण हे वृत्त आता प्रसिद्ध झाले…
चित्रपट कलाकार या वलयांकित व्यक्ती असल्याने त्या समाजाला आणि विशेषतः युवा पिढीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करत असतात. अनेक जण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी होतात.
आपल्याच नागरिकांच्या विरोधात बंदुका चालवणारी सैन्यशाही दिवसेंदिवस क्रूर होत आहे. तिला वेळीच धडा शिकवण्यासाठी संपूर्ण विश्वाने आवाज उठवल्यास हुकूमशाहीच्या जोखडातून मुक्त होऊन म्यानमारला मोकळा श्वास घेता येईल, हेच खरे !
आजच्या सत्ताधार्यांनी, म्हणजे कालच्या विरोधकांनीही अशीच कुकृत्ये केलेली असतात. त्यामुळे कोण कुणावर आणि काय कारवाई करणार ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था झालेली दिसून येते.
वस्तूनिष्ठ, तसेच शुद्ध भावनेचा अभाव असलेल्या पत्रकारितेच्या या दुरवस्थेला सर्वंकष स्तरावर लोककल्याणाचे बीज असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यामुळेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.