
मुंबई – विधीमंडळाच्या अधिवेशनाविषयी सरकारचे धोरण बोटचेपे आहे. मागील २ वर्षांत सरकारकडून एकाही तारांकित प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही. याविषयी आग्रही भूमिका घेतल्यानंतर अधिवेशनापूर्वी २ वर्षांत प्रलंबित राहिलेले तारांकित प्रश्न, तसेच अतारांकित प्रश्न यांची उत्तरे सरकारकडून देण्यात येणार आहेत. अधिवेशनात प्रश्नांना सामोरे जायची राज्य सरकारची सिद्धता नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. २९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !