स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांकडून मिळणारा निर्वाह भत्ता हा देशद्रोह, तर तोच भत्ता घेणार्‍या म. गांधी यांनाही देशद्रोही ठरवणार का ?

‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

रेल्वेमध्ये काँग्रेसच्या २ आमदारांनी छेड काढल्याचा महिलेचा आरोप

हे षड्यंत्र असल्याचा आमदारांचा दावा !
पोलिसांनी याची सखोल चौकशी करून जनतेला सत्य सांगावे !

काँग्रेसचे नेते उदित राज यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘चमचा’ असा उल्लेख

भाजपने उदित राज यांच्यावर टीका करतांना ‘उदित राज यांची आदिवासी विरोधी मानसिकता दिसून येते’, असे म्हटले आहे.

‘वन्दे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने दाखवली देशविरोधी मानसिकता ! – राम कुलकर्णी, प्रवक्ते, भाजप

‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात ‘वन्दे मातरम्’ म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे अपमानच केला असून त्यासाठी त्यांनी देशाची क्षमा मागावी,

गोव्यात १ ऑक्टोबरपासून पाणीदेयकात ५ टक्के वाढ

सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

(म्हणे) ‘नागपूरची ‘हाफ चड्डी’ घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही, माणूस थेट ‘जॉईंट सेक्रेटरी’ होतो ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दिशाहीन काँग्रेस पक्षनेत्यांची अभ्यासहीन वक्तव्ये ! नाना पटोले हे केवळ संघ आणि ब्राह्मण द्वेषापोटी वारंवार अशी वक्तव्ये करतात; कारण त्यांना काँग्रेसमध्ये सभ्यपणाने वागण्याची शिकवणच दिलेली नसल्याचा परिणाम !

काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पोस्ट केले भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र !

ज्या काँग्रेसमुळे काश्मीरचा काही भाग पाकला गिळंकृत करता आला, त्या काँग्रेसच्या नेत्याकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्याची मागणी झाली पाहिजे !

तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर पक्षाचे रंग लावले !

हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.

(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी

रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.