पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर

मिरज, ६ ऑगस्‍ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे देशविकासाची दृष्‍टी असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारत जागतिक स्‍तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्‍यासाठी सक्षम नेतृत्‍व हवे असल्‍याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

इंडिया’च्‍या बैठकीच्‍या आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ ऑगस्‍ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्‍यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.

सभागृह कि गोंधळगृह ?

सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !

‘मणीपूर’वर चर्चा फेटाळली : विरोधकांचे ठिय्या आंदोलन !

‘‘मणीपूरचा विषय हा अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय सर्वाेच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राज्य आणि केंद्र शासन यांनी या विषयाची नोंद घेतलेली आहे. यामुळे हा ठराव फेटाळण्यात येत आहे.’’ – सभापती रमेश तवडकर, गोवा

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

अधिवेशन संपण्याच्या १ दिवसआधी विरोधी पक्षनेत्याची निवड !

यापूर्वीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाचे त्यागपत्र देऊन ते सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षाची निवड करावी लागली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत ही घोषणा केली.

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत चौकशी करण्याची मागणी केली.

औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍यांचा ‘मास्‍टरमाईंड’ कोण ? याचा शोध घ्‍या ! – आमदार नीतेश राणे, भाजप

जे औरंगजेबाला ‘आलमगिरी’(हा शब्‍द ‘विश्‍वविजेता’ या अर्थाने वापरला जातो.) म्‍हणतात, त्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या महाराष्‍ट्रात रहाण्‍याचा अधिकार नाही. अशांनी पाकिस्‍तानमध्‍ये निघून जावे.

राजस्थानमधील काँग्रेसचे निलंबित मंत्री राजेंद्र गुढा यांनी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती केली सार्वजनिक !

काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरणच असल्याने जेथे त्याचे सरकार आहे, तेथे भ्रष्टाचार झाला नाही, तर ती बातमी होईल !

आमदार यशोमती ठाकूर, पृथ्‍वीराज चव्‍हाण, जितेंद्र आव्‍हाड यांना निलंबित करा !

पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्‍यघटनेचा अपमान करणे, राज्‍यामध्‍ये शांतता-सुव्‍यवस्‍था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्‍यत्‍व कायमस्‍वरूपी निलंबित करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.