मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !

परदेशी शिक्षणासाठीच्‍या शिष्‍यवृत्तीच्‍या विद्यार्थी संख्‍येतील वाढीचा निर्णय घेऊ ! – शंभूराज देसाई, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री

विधानपरिषदेमध्‍ये काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी अनुसूचित जाती-जमातीच्‍या विद्यार्थ्‍यांना परदेशी शिक्षण शिष्‍यवृत्ती संदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

(म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, आतंकवादी नाही !’ – गृहमंत्री जी. परमेश्‍वर, कर्नाटक

असले राष्ट्रघातकी गृहमंत्री लाभलेला कर्नाटक भविष्यात आतंकवाद्यांचा अड्डा बनला आणि तेथे राष्ट्रविघातक कारवाया वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

विरोधकांची ‘इंडिया’ नकोच !

देशात लोकसभेच्‍या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्‍याची जय्‍यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्‍पा म्‍हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्‍या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…

भाजपविरोधी पक्षांची ‘इंडिया’ नावाने आघाडी !

भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी विरोधी पक्षांची तोंडे बंद होती !  

पंतप्रधान मोदी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलन !

या आंदोलनात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्‍थिती नव्‍हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्‍या निवडीसाठी काँग्रेसच्‍या नेत्‍यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

विरोधी पक्षनेत्‍याविना विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्‍याची निवड झालेली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍याविनाच विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.