नगर येथे ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रकार बजरंग दलाच्‍या सतर्कतेमुळे उघड !

प्रभु येशूच आपले रक्षण करू शकतो’, असे फादर बापू बोरगे या ठिकाणी धर्मांतराच्‍या उद्देशाने आलेल्‍या महिलांना सांगू लागला. येशूचे रक्‍त प्रसाद म्‍हणून देऊ लागला. येथील काही हिंदु नागरिकांनी बजरंग दलाला कळवताच दलाचे कार्यकर्ते आणि दुर्गावाहिनीच्‍या रणरागिणी येथे आल्‍या असता त्‍यांना येथील बंगल्‍याच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर ‘मिनी चर्च’ बनवलेले दिसले.

ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी ‘मेईतेई’ या हिंदु समाजाची घरे जाळली !

ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार भारतातील धर्म, कला आणि भाषा नष्ट करून अस्मितेवर घाला घालणारे मुसलमान अन् ख्रिस्ती आक्रमणकर्ते !

भारतावर मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला.

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

गोवा : पोतुर्गालहून कागदपत्रे आणण्याचे सरकारचे नियोजन स्थगित

सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल.

गोवा : दाबोळी, शिरोडा येथे धर्मांध ख्रिस्ती कुटुंबाकडून मंदिरात जाणार्‍या महिलांना शिवीगाळ आणि धमकी

चर्चमध्ये जाणार्‍या महिलांना अशी शिवीगाळ कुणा हिंदूने केली असती, तर याचा राज्यभरात गदारोळ माजला असता आणि भारतात ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’ झाल्याचा टाहो फोडला गेला असता ! ख्रिस्त्यांच्या या कृत्यावर सर्व जण मूग गिळून गप्प !

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍याला कांदोळी (म्हापसा – गोवा) येथे जमावाने चोपले

‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी समितीने अहवालासाठी आणखी २ मास मागितले

जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.

ब्युटी पार्लरच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या पाद्य्रासह तिघांना अटक

प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या पाद्य्रांचे खरे स्वरूप ! भारतभर धर्मांतरविरोधी कायदा करणे का आवश्यक आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते