रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्‍यक

‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्‍या झोपेने भरून येत असते. त्‍यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते.

चहाची सवय सोडण्‍यासाठी स्‍वयंसूचना

तुम्‍ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्‍याचे ठरवावे. त्‍यानंतर दिवसभरात चहा घेण्‍याच्‍या प्रलोभनापासून वाचण्‍यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्‍येक वेळेला ५ वेळा पुढील स्‍वयंसूचना वाचावी……

दुपारी जेवून झोपायचे असल्‍यास अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्‍यावी !

दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्‍यास शरिराचा रक्‍तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्‍तप्रवाह काही अंशी न्‍यून होतो. त्‍यामुळे अन्‍नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .

आयुर्वेदानुसार पाणी कधी आणि किती प्रमाणात प्‍यावे ?

आयुर्वेदानुसार ‘स्‍वतःच्‍या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्‍हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्‍यक पाणी ऋतूनुसार प्‍यावे.’

झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !

‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्‍याचे एक मुख्‍य कारण झाले आहे. त्‍यामुळे रात्री झोपण्‍याच्‍या न्‍यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’

दिवसाचा आरंभ कृत्रिम रसायनयुक्‍त टूथपेस्‍टने करण्‍यापेक्षा आयुर्वेदिक दंतमंजन वापरा !

प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर, तसेच रात्री झोपण्‍यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्‍याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्‍य सुधारते.

कफाच्‍या विकारांवर उपयुक्‍त सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण

थंडी पडणे न्‍यून झाल्‍यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्‍यात मिसळून घ्‍यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्‍ये घालून उकळून प्‍यावे. असे केल्‍याने कफाचे विकार आटोक्‍यात रहाण्‍यास साहाय्‍य होते.

वारंवार सर्दी, खोकला किंवा शिंका यांचा त्रास होण्‍यामागील दैनंदिन दुर्लक्षित कारण कोणते ?

सध्‍या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्‍हणजे सध्‍या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्‍यावरुन अंघोळ) करणे’.

भगवंताने दिलेले शरीर अमूल्‍य आहे, याची जाणीव ठेवून ते निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत !

एवढे अमूल्‍य शरीर देवाने आपल्‍याला विनामूल्‍य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे दिलेले प्रयत्न नियमित करावेत . . .

आयुर्वेद, योग, कीर्तन, नैसर्गिक शेती यांची कास धरणे आवश्‍यक ! – श्री श्री रविशंकरजी

भारत प्रत्‍येक गोष्‍टीत पूर्वीपासून समृद्ध आहे. कोरोना महामारीच्‍या काळात आयुर्वेद, तसेच अन्‍य पद्धतींनी ते सिद्ध केले आहे. भोजनापासून भारतियांची प्रत्‍येक कृती आदर्श अशीच आहे; मात्र आपल्‍याकडे असलेल्‍या महान वारशाकडे आपण लक्ष देत नाही.