‘बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद आणि त्याचा भाऊ जावेद या केशकर्तनालय चालवणार्या तरुणांनी चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्च २०२४ च्या सायंकाळी घडली. या वेळी मुलांच्या आईने आणि आजीने या दोघांना घरात बंद करून त्या बाहेर आल्या आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन साजिदला पकडले, तर जावेद पळून गेला. साजिदला पोलीस गाडीतून घेऊन जात असतांना तो तेथून पळाला. तो येथून काही अंतरावरील जंगलात आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात साजिद ठार झाला.’ (२१.३.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > पकडलेला आरोपी पळून जाणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !
पकडलेला आरोपी पळून जाणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !
नूतन लेख
- भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !
- संपादकीय : … असे ‘शहीद’ भारताचे पाकिस्तान करतील !
- भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ? : हलाल जिहाद ?
- ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध ‘हिंदु जनजागृती समिती’चा लढा आणि यश !
- मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !
- धर्मांध मुसलमानांकडून वागरा (गुजरात) येथे हिंदु दुकानदारावर आक्रमण