‘जरीमरी, साकीनाका (मुंबई) येथे १४ मार्च २०२४ या दिवशी एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले. आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. महापालिकेने त्याप्रमाणे कारवाई चालू केली असून घराचा केवळ तळमजलाच पाडणे शेष आहे. नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांत ४० तक्रारी प्रविष्ट करूनही पोलिसांनी याकडे कानाडोळा केला होता. ’ (२१.३.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ४० तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या पोलिसांना कारागृहात टाका !
४० तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या पोलिसांना कारागृहात टाका !
नूतन लेख
- गोवा : विनाअनुमती वीजनिर्मिती यंत्र बसवणार्या ग्राहकांवर वीज खात्याची देखरेख
- Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
- आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !
- संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !
- नागपूर येथे दीड वर्षांत १५२ आर्थिक घोटाळे उघड !
- नांदेडमध्ये युवकाने ई.व्ही.एम्. यंत्रावर कुर्हाडीने घाव घातले !