वैश्‍विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

परिस्थितीशी जुळवून घेणे, सर्व प्रसंगी आपली साधनेची तळमळ ठेवून प्रयत्न करणे, परिस्थिती स्वीकारून तीच आम्हाला क्षणोक्षणी सुरक्षित ठेवत आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यासाठी भगवंताला शरण जाणे, इत्यादी प्रयत्न आतून होत होते.

प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे तीव्र त्रास दीड मासाच्या कालावधीत पूर्णपणे बरा होणे

‘माझ्या यजमानांची प्रकृती एक दिवस अकस्मात् बिघडली आणि ती हळूहळू खालावत गेली. त्यांना नैराश्य (डिप्रेशन) येऊन त्रास जाणवू लागला. त्याची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे त्यांची चिडचिड होऊन त्यांच्या मनात भीती निर्माण झाली.

श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री बगलामुखी यज्ञाच्या पहिल्या दिवशी प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्या वेळी मला ‘स्वर्गलोकाचे द्वार उघडले गेले असून देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.

श्री बगलामुखी यागाच्या स्थळी संतांचे आगमन होण्यापूर्वी आणि नंतर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत श्री बगलामुखी याग करण्यात आला. यागाच्या दुसर्‍या दिवशी (९.१०.२०१६ ला) मला पुढील सूत्रे लक्षात आली.

घरी बनवलेले केश तेल वापरल्याने झालेले त्रास आणि सनातन केश तेल वापरल्याने झालेले लाभ !

सनातनची सात्त्विक उत्पादने साधकांनी सेवाभावाने आणि नामजप करत बनवली आहेत. त्यामुळे त्यांतून चैतन्य मिळून ईश्‍वरी लाभ होतो. ही उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरली, तर व्यावहारिक लाभ होतो आणि साधना करण्यास साहाय्य मिळते.

साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

श्री बगलामुखीदेवीच्या मंत्रोच्चारणाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले. त्यावेळी झालेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत . . .

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.

साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥

रामनाथी आश्रमातील कु. गौरी मुद्गल हिला आलेल्या विविध अनुभूती

‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ हा नामजप उच्चारतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता आणि माझे ध्यान लागले. ‘हा नामजप करतच रहावे आणि तो माझ्या पेशीन् पेशीमध्ये जात असून माझी पेशीन् पेशी शुद्ध होत आहे’, असे मला जाणवले.