केंद्र सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? आता केंद्र सरकारनेच लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.’

महाराष्ट्र शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातील १०० कोटी रुपयांचा घोटाळा १० वर्षांनंतरही चौकशीच्या फेर्‍यातच !

चौकशीविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सरकारकडे विचारणा !

शब्दचातुर्याने इतरांना हरवून स्वतः नामानिराळे रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

‘साधना करणे’ हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि हे मिळवण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आहे !

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना तीव्र असल्यास त्यानुसार कृती करणे हा कायद्याने सज्ञान व्यक्तीला दिलेला अधिकार आहे, हे लक्षात घ्या ! सर्वस्वाचा त्याग करून साधना करायची इच्छा असलेल्या व्यक्तीने तारतम्याने या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.

प्राचीन धर्मशास्त्रांच्या आधारावर भारतीय राज्यघटना सिद्ध करण्यात यावी !

ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.

विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

नकारात्मकतेचे चक्रव्यूह !

अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या व्यक्तींच्या मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

हिंदु धर्माच्या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना सर्व वस्तू आणि आजूबाजूचे वातावरण भगवंतमय झाल्याचे जाणवून वेगळेच भावविश्व अनुभवता येणे

‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !