केंद्र सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘लव्ह जिहाद’मुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. ‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? आता केंद्र सरकारनेच लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.’