संभाजीनगर महापालिकेला पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने अनधिकृत नळांवरील कारवाई पुन्हा रखडली !

राजकीय नेते आणि महापालिकेतील कर्मचारी यांच्या संगनमताने ही अवैध नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याविषयी शंका उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी शहरात सभा आहे.

विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना

धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?

हिंदु कर्मचार्‍यांना ६ जूनपर्यंत काश्मिरातील ‘सुरक्षित’ जागी नियुक्त करण्याचा राज्य प्रशासनाचा निर्णय

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१० रुपयांची नाणी न घेणार्‍या विक्रेत्यांविरोधात जिल्हा प्रशासनास निवेदन ! 

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक अमोल पोवार यांना निवेदन देतांना ‘रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जनजागृती करावी’, अशी विनंती करण्यात आली.

कल्याण येथे २४ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या !

कल्याण येथील दुर्गाडी गडाजवळील रस्ता ते पत्रीपूल या भागात मोठ्या प्रमाणात मुसलमानबहुल वस्ती आहे. तेथील बराचसा भाग अनधिकृत असून मुसलमानांच्या म्हशींचे तबेले आहेत. येथून महानगरपालिकेच्या २ मुख्य जलवाहिन्या जातात.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयाच्या परिसरात नमाजपठण करणार्‍या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.

आसाममधील ‘सरकारी’ मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, आसाम सरकारचा मदरशांच्या संदर्भातील निर्णय हा राज्यघटनेतील २५, २६, २८ आणि ३० या कलमांचे उल्लंघन करतो.

महाराष्ट्रातील जुन्या वाद्यांचे संग्रहालय करण्याचे शासनाच्या विचाराधीन ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यशासनाकडून सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा !

मुंबईतील २६९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे पालिकेकडून आवाहन !

मुंबईमध्ये २६९ शाळा अनधिकृत असून पालकांनी तेथे मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांची सूची महापालिकेने संकेतस्थळावर ठेवली आहे. अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.

भाकड गायींना वार्‍यावर सोडून देणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद होणार !

गोमातेच्या रक्षणासाठी अशी कठोर भूमिका घेणार्‍या योगी आदित्यनाथ शासनाचे अभिनंदन ! अन्य भाजपशासित सरकारांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे !