नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई येथे खलिस्तानी आतंकवाद्यांचे छुपे गट सक्रीय !

नांदेड ते पंजाब येथील अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी उदिष्टांसाठी सिद्ध करण्यात येत आहे.

हिंदूंना ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य दर्जा देण्याच्या प्रकरणावर केंद्र सरकारकडून नवीन प्रतिज्ञापत्र सादर !

सरकारला हे आधीच कळणे अपेक्षित होते आणि एव्हाना सरकारने यावर ठोस निर्णय घेऊन हिंदूंना न्याय द्यायला हवा होता !

विजेचे ‘प्रिपेड मीटर’ बसवण्याची गोवा शासनाची संकल्पना

विजेची देयके देण्यास विलंब होतो. ‘मीटर रिडर’ना निवडणुका किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे काम दिल्याने विजेची देयके उशिरा देण्यात येतात, असे लक्षात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून हे विजेचे ‘प्रिपेड मीटर’ !

(म्हणे) ‘जोराच्या वार्‍यामुळे पूल कोसळला !’

जनहिताच्या कामांना विलंब करणार्‍यांना सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला पाहिजे !

पुन्हा ताजमहाल !

तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

नागपूर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आय.आय.एम्. संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन !

मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राज्यातील ७६४ अनधिकृत शाळांची माहिती सरकारने त्वरित प्रसिद्ध करावी !

प्रशासनाने स्वतःहून अनधिकृत शाळांची सूची घोषित करून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची हानी आणि मनस्ताप टळू शकतो !

बनावट आणि खोटे दाखले देणाऱ्या पुण्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ? – नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? महसूल विभाग स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?

कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा !

‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी शासन सकारात्मक आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते.

अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा मुलांना शाळेत शिकवण्यात येणार !

‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !