उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ शासनाचा निर्णय

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ज्या गायी दूध देणे बंद करतात, अशांना त्यांचे मालक असलेले शेतकरी वार्यावर सोडून देतात. अशा शेतकर्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ शासन गुन्हा नोंद करणार आहे. अशा शेतकर्यांच्या विरोधात ‘पशू क्रूरता प्रतिबंध अधिनियमा’च्या अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे पशुपालन मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.
The Uttar Pradesh government on Monday said FIRs under the Prevention of Cruelty to Animals Act will be registered against farmers who abandon their unproductive cattle.https://t.co/hAprUAtMSP
— News18.com (@news18dotcom) May 30, 2022
विधानसभेत सिंह म्हणाले की, राज्यातील १ लाख असाहाय्य पशूंसाठी १०० दिवसांत ५० सहस्र आश्रयघरे निर्माण केली जाणार आहेत. पुढील ६ मासांमध्ये एक लाख आश्रयघरे बांधण्याचे राज्यशासनाचे नियोजन आहे. भाकड गायींच्या शेणापासून बायोगॅस बनवण्याचे आमचे नियोजन आहे. पंतप्रधान मोदी यांनी याआधीच शेतकर्यांना उद्देशून म्हटले होते की, जेव्हा त्यांच्या गायी दूध देणे बंद करतील, तेव्हा त्यांच्या शेणाद्वारेही उत्पन्न मिळू शकते.
संपादकीय भूमिकागोमातेच्या रक्षणासाठी अशी कठोर भूमिका घेणार्या योगी आदित्यनाथ शासनाचे अभिनंदन ! अन्य भाजपशासित सरकारांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड