ठाणे, १ जून (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गडाजवळील रस्ता ते पत्रीपूल या भागात मोठ्या प्रमाणात मुसलमानबहुल वस्ती आहे. तेथील बराचसा भाग अनधिकृत असून मुसलमानांच्या म्हशींचे तबेले आहेत. येथून महानगरपालिकेच्या २ मुख्य जलवाहिन्या जातात. त्यावर जागोजागी चोरीच्या नळजोडण्या घेण्यात आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्तात २४ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या आहेत. (जोपर्यंत मुख्य जलवाहिन्यांतून पाणी चोरणार्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणी चोरीच्या घटना थांबणार नाहीत ! – संपादक) ‘येथील तबेले चालकांना २४ घंटे पाणी लागते. त्यातील काही जण रात्री मुख्य जलवाहिनीला भोक पाडून चोरून नळजोडण्या घेतात. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो’, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
कल्याण येथे २४ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या !
नूतन लेख
- बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !
- सावत्र वडिलांना कंटाळून बदलापूरची अल्पवयीन मुलगी संभाजीनगरमध्ये आली !
- डॉक्टरांच्या देखरेखीखाली इच्छामृत्यूच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी !
- Har Ghar Durga : राज्यात ३० सप्टेंबरपासून ‘हर घर दुर्गा’ अभियानास प्रारंभ ! – मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री
- Somnath Bulldozer Action : सोमनाथ (गुजरात) : सरकारी भूमीवरील मुसलमानांची ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे भुईसपाट !
- वडीलधार्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री