तळमळीने धर्मकार्य करणारे अकोला येथील हिंदुत्वनिष्ठ संजय ठाकूर (वय ४९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

अकोला येथील हिंदुत्वनिष्ठ संजय ठाकूर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. ही आनंदवार्ता, सद्गुरु स्वाती खाडये यांनी १० जानेवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योगपती यांच्या घेतलेल्या सत्संगात सांगितली.

सहनशील आणि आनंदी असलेल्या चंद्रपूर येथील श्रीमती कुसुम मोहनलाल महेश्वरी (वय ८४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘‘माझी गुरुदेवांना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी पूर्ण केली. मला जे हवे होते, ते गुरुदेवांनी दिले आहे. मी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. ‘त्यांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होण्यासाठी त्यांनीच मला शक्ती द्यावी’, एवढेच माझे त्यांच्या चरणी मागणे आहे.’’

कठीण प्रसंगातही स्थिर राहून धिराने सामोरे जाणार्‍या ६१ टक्के आध्‍यात्मिक पातळीच्या कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव !

‘कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या साधिका कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव यांचे २७.७.२०२३ या दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी, प्रेमळ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाट्ये (रत्नागिरी) येथील (कै.) दशरथ एकनाथ भाटकर !

‘दशरथ एकनाथ भाटकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने १५.१०.२०२३ या दिवशी निधन झाले. आज १३ डिसेंबर या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे.

भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुमन चव्हाण (वय ७० वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१७ नोव्हेंबर या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात त्यांनी ही वार्ता दिली. या वेळी सौ. सुमन चव्हाण यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ढोकेगळी (जिल्‍हा बेळगाव)  येथील ९० वर्षीय सातेरी पाटील (नाना) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

‘आध्‍यात्मिक प्रगती गाठण्‍यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे सांगतांना श्री. सातेरी पाटील (नाना) म्‍हणाले, ‘‘जे काही गुरुदेवांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून सांगितले. ते ते मी आचरणात आणण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याचे फळ मिळाले आहे…..

ऑस्‍टीन (अमेरिका) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) हिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. मानवी प्रशांत कागवाड ही या पिढीतील एक आहे !

संसारात राहून भगवंताची भक्‍ती, पूजा आणि धार्मिक विधी करणारे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली !

‘एक वर्षापूर्वी आम्‍ही श्री. बदरी नारायण आरवल्ली मामांच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांचे छायाचित्र काढले होते; परंतु त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लिहून देण्‍यास आम्‍हाला उशीर झाला, यासाठी श्री गुरुचरणी क्षमायाचना करतो.

शारीरिक त्रासातही सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दुर्धर आजार आणि शारीरिक त्रास असतांनाही अंतर्मनाने साधना करणारे देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

गंगामातेच्‍या रक्षणाचे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी !

गंगामातेच्‍या (गंगा नदीच्‍या) रक्षणासाठी विरोधकांच्‍या धमक्‍यांना न घाबरता नि:स्‍वार्थ भावाने अखंड कार्य करणारे प्रयागराज येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली आहे.