१ सहस्र ८२६ पानांचे पुरावे देऊनही मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई नाही !

तक्रारदराने ईडी कार्यालयासमोरच कापला केक !

म्हैस आणि रेडे यांच्या चरबीपासून सिद्ध केलेले बनावट तूप जप्त !

भिवंडी येथे बंद केलेल्या पशूवधगृहातील प्रकार उघड !

मलंगगडमुक्तीच्या भावना पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाही !- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मलंगगडाच्या संदर्भातील तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन चालू केले.

शाळा बसचालकांनी संपात सहभागी होऊ नये; अन्यथा प्रसंगी कारवाई ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

संपामुळे अनेक पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शाळा बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे शाळा बसचालकांनी सांगितले.

वसईतील अयप्पा मंदिर सभागृहात ६ ते ८ जानेवारी या कालावधीत हिंदु महासंमेलन !

८ जानेवारी या दिवशी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमात उपस्थित रहाणार असून या वेळी हिंदु जागरण मंचच्या प्रांत कार्यकर्त्या प्रीती राऊत या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

कनिष्ठ अधिकारी नोंदी करत नाहीत ! – जरांगे यांचा आरोप

मराठवाड्यातील प्रत्येक गावाचे रेकॉर्ड पडताळले जातील. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू आहे. पुरावे न देणार्‍या अधिकार्‍यांची नावे द्या, असे मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगून आश्वस्त केले.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराची कार्यकारी अधिकार्‍यांकडून स्वीकृती !

प्रसादासाठी करण्यात आलेल्या लाडवांमध्ये गुणवत्ता राखली गेली नसल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले.

Dress Code Jagannath Temple : आता ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

या स्वागतार्ह निर्णयाविषयी जगन्नाथ पुरी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! अशा प्रकारचे नियम आता भारतभरातील अन्य मंदिरांनीही घातले पाहिजेत !

Gujarat : वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण !

मुसलमान विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी वर्गात घुसून हिंदु विद्यार्थ्यांना केली मारहाण !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात भाविकांचे बेमुदत धरणे आंदोलन !

आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्‍वस्त करणे आवश्यक !