प्रथमोपचार शिबिरातील मार्गदर्शनामुळे सौ. लक्ष्मी गायकवाड यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी दिशा मिळणे !

‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे मला प्रथमोपचार शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘गुरुतत्त्व जिवांचा उद्धार करते’, याची प्रचीती घेतलेल्या नागेशी, गोवा येथील सौ. सविता तिवारी !

‘गुरु’ हे तत्त्व आहे. गुरुतत्त्वाने प.पू. नागानिर्वाण महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला आमचे खडतर प्रारब्ध भोगण्यासाठी बळ दिले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधी प्रत्यक्ष, तर कधी तत्त्वरूपाने साहाय्य करून आम्हाला साधनेतील आनंद दिला.

प्रथमोपचार शिबिराच्या कालावधीत सौ. ज्योती दाभोळकर यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

एकदा सकाळी मला मळमळत होते आणि माझे डोके दुखत होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजल्यावर मला आनंद झाला आणि माझा कृतज्ञताभाव वाढला. मला होत असलेले शारीरिक त्रास दूर झाले. मी शरणागतभावात, शांत आणि स्थिर होते.

ब्रह्मोत्सवात सेवा करतांना आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

जेव्हा प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दिव्य अशा सुवर्ण रथात दर्शन झाले, तो क्षण ‘न भूतो न भविष्यति ।’ असा होता. त्या क्षणी मनाची जी भावावस्था अनुभवली, ती मी कधीही अनुभवलेली नव्हती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील रजनी नगरकर यांच्या निवासाच्या खोलीत जाणवलेले पालट !

जुलै २०२२ पासून आमच्या खोलीच्या दाराजवळ असलेल्या पलंगाजवळील लाद्यांचा साधारण दोन ते अडीच फुटांपर्यंतचा भाग गुळगुळीत झाला आहे.

प्रथमोपचार शिबिराच्या वेळी कु. मृणाली यादव यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मला प्रथमोपचार शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. मला प्रत्येक प्रात्यक्षिक प्रयोगात सहभागी करून घेऊन माझ्या मनातील आत्मविश्वास दृढ केला. माझ्यात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण केली.

जगातील ६१ देशांत दिसणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस जी. स्थाणुमालयन म्हणाले की, नोव्हेंबर मासात बँकाक येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ची परिषद झाली. त्या वेळी जगातील ६१ देशांतील प्रतिनिधी तेथे आले होते.

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित बोपगांव (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

भारताची विश्वशक्तीकडे वाटचाल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अमेरिकेत सर्व भौतिक सुखे आहेत; मात्र तेथे संस्कार नाहीत. याउलट भारत असा देश आहे की, जिथे अद्यापही संस्कार टिकून आहेत. सध्या देशातील वातावरण पालटत असून भारत विश्वशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सातारा येथील सनातनची साधिका कु. राधा कोल्हापुरे हिला आंतरशालेय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त !

ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.