सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

या अनुष्ठानाचा उद्देश ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, हा होता. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिवंत रहाणे अत्यावश्यक आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे.

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे.

पोलिसांच्या वाहनातून पळ काढणार्‍या २ धर्मांधांना सूरत येथून अटक !

भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणार्‍या २ आरोपींना सूरत येथून अटक करण्यात आली आहे. मोईन यामीन कुरेशी (वय २३ वर्षे) आणि शाहीद अली शहा (वय १९ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ देणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

‘मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सेवा करण्यासाठी नाशिक येथे होतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये एकदा पहाटे ४ वाजता योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘आपल्याला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरभाषवर संभाषण करतांना विविध उदाहरणे आणि प्रसंग सांगून त्यातून शिकवणे               

आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले….

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या चित्रात झालेला दैवी पालट !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वागतकक्षाच्या जागेसमोरील भिंतीवर सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र आहे. साधारण २ वर्षांपूर्वी मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभा राहून एक प्रयोग केला होता.

सत्संगाचे महत्त्व

सत्संगामुळे दुर्जनही सज्जन होतात. दुर्जनांच्या संगतीने सज्जन बिघडत नाहीत. भूमीवर फुले ठेवली असता ती भूमी फुलांच्या सुवासाने सुगंधित होते; पण त्या मातीचा गंध फुलांना येत नाही.’

पुणे येथे ‘कमांड हॉस्पिटल आणि लष्करामध्ये नोकरी देतो’ असे सांगून ४० तरुणांची २८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक !

वानवडी येथील कमांड हॉस्पिटल आणि लष्कारांमध्ये विविध पदांवर नोकरी देण्याच्या आमिषाने ४० तरुणांची २८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कमांड हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या विनायक कडाळे याला अटक करण्यात आली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रम पाहून मला अद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टींची माहिती मिळाली.

साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे !

संतांच्या सत्संगात साधकांवरील वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो.