डोंबिवली येथे नाल्यातील पाण्याला निळा रंग आला !
यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.
यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.
अशा प्रकारे पाणी वाया घालवणार्यांचे पाणी कायमचे तोडण्याची शिक्षा दिली पाहिजे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
मुंबईला पंजाबप्रमाणे अमली पदार्थांची नगरी बनवण्याचे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना एवढा विलंब का झाला ?
तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला ‘त्रिदल तळ’ हा मुंबईत उभा रहाणार आहे. तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने सिद्ध केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास चालू आहे.
पुण्यातील उद्दाम रिक्क्षाचालक ! पैशांसाठी जनतेला त्रास देणार्या रिक्शाचालकांवर नियमितपणे कारवाई का होत नाही ?
नाथांच्या पादुका ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे छबिना मिरवणूक ४ घंटे रखडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पहाटे ४ वाजता मिरवणूक पार पडली.
नवापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस यांनी येथे पिकअप वाहनातून भाजीपाल्याच्या क्रेटच्या खाली असलेला मद्याचा अवैध साठा पकडला.
जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
श्री. शशिकांत पवार यांच्यासारखे प्रामाणिकपणा असणारे नागरिक सर्वत्र हवेत, जेणेकरून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल !
केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.