श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधिकेला वैवाहिक जीवनात साधनेच्या स्तरावर झालेले लाभ !
‘आमचा (चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा) विवाह ठरल्यानंतर वैवाहिक जीवनात आमची साधना होण्यासाठी आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.
राष्ट्राभिमान आणि सेवेची आवड असलेला ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा नागपूर येथील कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी (वय १५ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी हा या पिढीतील एक आहे ! ‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची … Read more
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर चालू असतांना पुणे येथील सौ. विदुला देशपांडे (वय ५८ वर्षे) यांच्या खांद्यावर फुलपाखरू येऊन बसणे
‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात एक शिबिर’ झाले. १३.९.२०२२ या दिवशी आमचा गट गोलाकार बसून प्रसंगाचा सराव करत असतांना एक लहान तपकिरी रंगाचे फुलपाखरू गोलाच्या मध्यभागी येऊन बसले.
श्रीहरि तारून नेईल भवसागरी नाव ।
११.९.२०२१ या दिवशी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण करतांना मला त्यांच्या नारायण स्वरूपाचे दर्शन झाले. ते स्वरूप पुष्कळ विराट आणि प्रकाशमान होते. तेव्हा मला त्या रूपाला पाहून आपोआप एक कविता स्फुरली.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी सांगली येथील सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्या अनुभूती
‘१.२.२०२३ ते ५.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी श्री. प्रशांत पांडुरंग तरकसबंद यांना आलेली अनुभूती !
‘शिबिरात ‘प्रोजेक्टर’च्या साहाय्याने सेवा करतांना असे वाटत होते की, ती निर्जीव वस्तू नसून सजीवच आहे. सेवा चालू असतांना प्रोजेक्टर आणि मी अशा आम्हा दोघांत संवाद होत होता. सेवेत तोच मला मार्गदर्शन करत होता.
शुल्कातील घसरणीमुळे शेतकर्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकले !
राज्यातील टोमॅटोच्या शुल्कात मोठी घसरण झाली आहे. २०० रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्या २ रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जाधव मंडीमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्याने येथील शेतकर्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून …
आत्महत्येचा प्रयत्न करणार्या ३१ वर्षीय तरुणीचा कोलवडीतील (पुणे) ३ युवकांनी जीव वाचवला !
थेऊर-कोलवडी रस्त्यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ३ तरुणांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.
(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – एन्.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद
नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?