हिंदूंची भूमी बळकावणार्या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
प्रस्तुत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे.
‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणार्याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’
आगामी काळात येऊ शकणार्या प्रतिकूल परिस्थितीमुळे साधकांना श्राद्धविधी करणे कठीण असल्याचे जाणून महर्षि भृगु यांनी साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त करणे…..
‘मिरज (जिल्हा सांगली) येथील वैद्या मृणालिनी भोसले प्रतिदिन पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत साधकांसाठी प्राणायामाचे ‘ऑनलाईन’ वर्ग आणि ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप घेतात. या वेळेत गुरुदेवांनी करायला सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझे झालेले चिंतन पुढे दिले आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चेहर्यामध्ये पालट होऊन त्यातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्या त्यांचे तेज सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून करण्यासाठी प्रक्षेपित करत असल्याचे जाणवणे….
‘गुरुदेव हेच माझे देव आणि तेच माझी पूजा’, असा भाव ठेवून मी त्यांच्याच कृपेने स्फुरलेले हे प्रार्थनारूपी काव्य त्यांच्याच चरणी अर्पण करते.
‘गुरुदेवांनी तुला नमस्कार सांगितला आहे’, हा मुलीने दिलेला निरोप ऐकून ‘देव भक्तांना नमस्कार करतो’, असे वाटणे आणि ‘तुमच्या कृपेसाठी पात्र बनवा’, अशी गुरुदेवांना प्रार्थना करणे
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. जयेश ओंकार कापशीकर हा या पिढीतील एक आहे !