‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी एप्रिल २०२२ पर्यंत केवळ ३५४ हून अधिक ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे

निधन वार्ता !

येथील सनातन संस्थेचे साधक मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांचे ७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

श्री. पंकज बागुल यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातील सहभागाविषयी निवेदन !

धुळे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. पंकज बागुल हे हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. काही धर्मप्रेमींनी श्री. बागुल यांचे व्यावहारिक प्रसंगांत वर्तन अयोग्य असल्याचे लक्षात आणून दिले आहे.

चूक आणि सुधारणा

७ मे २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ८ वर ‘आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा विकृत थूक जिहाद’ या मथळ्याखाली असलेल्या लिखाणातील प्रस्तावनेत ‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर…..’

परात्पर गुरु डॉ. आठवलेलिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित १ शोधनिबंध एप्रिल २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महामृत्यूंजय याग करण्यात आला. या यागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली ठेवून त्यांच्यावर (कुंडल्यांवर) होणारा परिणाम ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आला.

यज्ञांद्वारे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर

‘महामृत्यूंजय’ यागाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली यांच्यातील ग्रहांवर वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन केल्यावर लक्षात आलेल्या निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र !

महामृत्यूंजय यागानंतर केलेल्या कुंडल्यांच्या ‘यू.ए.एस्.’ परीक्षणातून परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील अशुभ ग्रहांचा परिणाम नाहीसा झाल्याचे दिसून येणे आणि यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मृत्यूयोग टळल्याचे सिद्ध होणे…

विदेशात धर्माचरण केल्यावर तेथील लोकांनी थट्टा करणे आणि त्यांच्या मनात आध्यात्मिक संघटनांविषयी अविश्वास असणे

विदेशात साधना करतांना तेथील साधकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत.