जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

भारताच्या राष्ट्रप्रेमी सेनापतीच्या मृत्यूविषयी अशा प्रकारचा विद्वेष पसरवणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाखाली खटला चालवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

सरकारीकरणाविरुद्धचा लढा पुढे चालवला पाहिजे ! – स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी

स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी पुढे म्हणाले की, देवस्थानांच्या कारभाराची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी सर्व संमत नीती-नियम असले पाहिजेत. त्याविषयी आमचा भार धर्मादाय विभागावर आहे.

चीनचा प्रखर विरोधी असलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख आणि बिपिन रावत या दोघांच्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये साम्य !

संरक्षणतज्ञांकडून चीनच्या भूमिकेवरून प्रश्‍न उपस्थित

देहलीतील कॅन्टोनमेंट येथे बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांचे मृतदेह तमिळनाडूतील ‘मद्रास रेजिमेंट सेंटर’मध्ये आणण्यात आले आहेत. येथून जनरल रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव देहलीत आणण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

देहलीतील रोहिणी न्यायालयात गावठी बाँबचा स्फोट

देहली पोलिसांच्या म्हणण्यानुसार न्यायालयात झालेला स्फोट हा अल्प तीव्रतेचा आहे. हा एक प्रकारचा गावठी बाँब आहे. त्याच वेळी घटनास्थळावर स्फोटके आणि खाऊच्या डब्यासारखी वस्तू आढळली आहे.

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह व्हेंटिलेटरवर !

‘ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.

श्रीलंका सरकारच्या विरोधात चिनी आस्थापनाकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रविष्ट

चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !

वर्ष २०२०-२१ मध्ये अशासकीय संस्थांना परदेशातून निधी हस्तांतरित करण्यात मोठी घट ! – केंद्र सरकारची संसदेत माहिती

‘परदेशी योगदान (नियमन) सुधारणा कायदा, २०२०’ हा संसदेने लागू केला होता. याद्वारे विदेशी योगदानाचे हस्तांतरण प्रतिबंधित करण्यात आले आहे.

चिरेखाण व्यावसायिकांनी अतीक्रमण केलेला रस्ता पूर्ववत् करा अन्यथा रस्ता बंद आंदोलन करणार ! – ओवळीये, धनगरवाडीतील ग्रामस्थांची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला अतीक्रमण झालेले दिसत नाही कि चिरेखाण व्यावसायिकांशी प्रशासनातील संबंधितांचे आर्थिक लागेबांधे आहेत ?