नगरमध्ये विवाहित धर्मांधाचा दलित मुलीवर बलात्कार !

नगर येथे सईद ताहिर बेग याने एका २० वर्षीय हिंदु दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार केला

सोलापूर येथील ‘लोकमंगल फाऊंडेशन’ची अविरत अन्नपूर्णा सेवा योजना !

सोलापूर येथील निराधार, गरजू, निराश्रित आणि अपंग व्यक्तींना प्रतिदिन २ वेळचे जेवण देणारी ‘लोकमंगल’ची अन्नपूर्णा योजना म्हणजे अनेकांची जीवनदायिनी ठरली आहे.

नगर येथील ‘सन फार्मा’ आस्थापनाला आग, एका कामगाराचा मृत्यू !

नगर येथील एम.आय.डी.सी. मधील ‘सन फार्मा’ या औषधे निर्माण करणार्‍या आस्थापनातील ‘लिक्विड’ प्रकल्पाशेजारील खोलीला ८ डिसेंबरच्या रात्री १० वाजता आग लागली.

चीनला असाच धडा शिकवणे योग्य !

चीनमधील खत निर्मिती करणार्‍या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.

हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती

जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे मंदिरांवरील आघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

भारत-चीन सीमावर्ती भागाच्या सर्वेक्षणातून प्राप्त झालेली माहिती आणि निष्कर्ष

भारत-चीन सीमावर्ती भागाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणातील माहिती आणि निष्कर्ष पुढे देत आहोत.

हिंदु राष्ट्र दूर नाही !

आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे  (‘ए.आय.यू.डी.एफ्.’चे) आमदार अमिनुल इस्लाम यांनी ‘औरंगजेबाने अनेक मंदिरांना भूमी दान केली होती. तसेच अन्य मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती.

भारतीय (हिंदु) संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

भारतीय संस्कृतीने आम्हा करोडो भारतियांना सहस्रो वर्षांपासून एका सूत्राने बांधून ठेवले आहे. संस्कृती नेहमी जोडण्याचे काम करते. भारतीय संस्कृतीमध्ये तर हा गुण अपार आणि अथांग आहे.

विजापूर (कर्नाटक) येथे आहेत अफझलखानाच्या ६३ बेगमांच्या (बायकांची) कबरी !

१० डिसेंबर २०२१ या दिवशी ‘शिवप्रतापदिन’ (छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला, तो दिवस) आहे. त्यानिमित्ताने…

चीनच्या हिंदु राष्ट्रत्वाची पुष्टी !

‘कर्नल टॉड यांचे पुस्तक ‘राजस्थान का इतिहास’ आणि पं. रघुनंदन शर्मा यांचे पुस्तक ‘वैदिक संपति’ यांमध्ये चीनच्या हिंदु राष्ट्राची होण्याला पुष्टी मिळते.