पुणे येथील रुग्णांना लुबाडणार्‍या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची चेतावणी !

खासगी रुग्णालयांमध्ये विमाधारक मध्यम लक्षणे असणार्‍या रुग्णांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत.

राज्यात तूर्तास दळणवळण बंदीचा निर्णय नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात २ एप्रिलनंतर दळणवळण बंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी फेटाळून लावली.

दळणवळण बंदीच्या निर्बंधामुळे रिक्शा व्यावसायिक संतप्त !

निवेदनामध्ये म्हटले आहे की, रिक्शाच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्यात येऊ नये, नोंदणी आणि ‘फिटनेस’ शुल्क आकारणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा ५० रुपये दंड मागे घेण्यात यावा, रिक्शासाठी स्वतंत्र विमा गट करण्यात यावा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप !

पीडित महिलेची तृप्ती देसाईंसह पुण्यात पत्रकार परिषद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १ ते ५ एप्रिल या काळात श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावर प्रवेशबंदी

मंदिर संस्थानच्या वतीने याची माहिती देण्यात आली. मंदिर, तसेच गड येथे प्रवेश बंद असला, तरीही श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा आणि आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक चालू असेल.

वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ !

पिंपळगाव, भालर, बोर्डा, कुरई, गणेशपूर या गावांत अधिक प्रमाणात, तर अन्य गावांमध्ये अत्यल्प अशी कोरोनाची स्थिती आहे.

कास धरणाची उंची वाढवण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून २५ कोटी रुपये !

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहिती

राज्य सरकारने संभाव्य दळणवळण बंदीचा निर्णय मागे घ्यावा ! – भाजपचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतांनाही राज्य सरकारने रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ?

शिवनेरी गडावर तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न !

शिवनेरी गडावर फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या तिथीला शिवजयंती सोहळा पार पडला. मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या काळातील सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या नियमानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला.

वाराणसी में होली के दिन कपडों पर रंग उडने के कारण धर्मांधों ने हिन्दुओं पर पत्थरबाजी की !

क्या सर्वधर्म समभाव केवल हिन्दुओं के लिए ही है ?