बांगलादेशमध्ये बाँबस्फोट करणार्या धर्मांधास ठाणे येथे अटक
बांगलादेशमधील आरोपी भारतात कोणत्या मार्गे आला, याची शासनाने कसून चौकशी करून त्याला कडक शिक्षा करायला हवी !
बांगलादेशमधील आरोपी भारतात कोणत्या मार्गे आला, याची शासनाने कसून चौकशी करून त्याला कडक शिक्षा करायला हवी !
ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे…..
कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !
कोरोना विषाणूची सर्वसामान्यपणे प्रारंभी दिसणारी लक्षणे कळताच तो झाल्याचे कळते. असे असले, तरी एखाद्या व्यक्तीमध्ये या विषाणूची लक्षणे दिसत नसली, तरीदेखील ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असू शकते
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना इसिसने एक परिपत्रक काढले आहे की, अल्लाने स्वत: निर्माण केलेल्या देशांमध्ये पुष्कळ मोठे संकट आणले आहे. मूर्तीपूजा करणार्या देशांना ही कठोर चेतावणी आहे.
कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल !
‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का ? कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत ?
ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिली यांनी त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात स्वत:चे अलगीकरण (सेल्फ क्वारंटाईन) केले होते.
चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.