उन्हाच्या आवश्यकतेचा विचार करून कुंड्यांची रचना करा !
निरनिराळ्या रोपांना असलेली उन्हाची आवश्यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.
निरनिराळ्या रोपांना असलेली उन्हाची आवश्यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
आसाममध्ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !
केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये मंदिरांविषयीचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. असंख्य मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यामध्ये अहिंदु मंडळी विश्वस्त म्हणून नियुक्त केली जात आहेत. त्यामुळे मंदिरांतील प्राचीन परंपरा लोप पावत आहेत.
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद आयोजित करण्यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्याची आवश्यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.
थंडी पडणे न्यून झाल्यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्ये घालून उकळून प्यावे. असे केल्याने कफाचे विकार आटोक्यात रहाण्यास साहाय्य होते.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
मंदिरांचे सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतो. अनेक मंदिरांवर नेमलेल्या शासकीय समित्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, अनेक मंदिर समित्यांच्या विरोधात न्यायालयात खटले चालवले जात आहेत.
त्येक हिंदु खर्या अर्थाने धर्माभिमानी, धर्माचरणी आणि संघटित झाला, तर मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही. त्यासाठीच प्राचीन भारतीय मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया आणि मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देऊया !
बँकांकडून उद्योगपतींना कर्ज देण्यावर कशी बंधने घालणार ? याचा आता विचार होणे आवश्यक !