एका ‘स्टोरी’च्या निमित्ताने वास्तव जाणून घेणे महत्त्वाचे !

हिंदु देवीदेवतांवर वा त्यांच्या धर्मगुरूंवर, पुजार्‍यांवर चित्रपटांमधून केलेली अपमानास्पद टीकाही आठवून पहावी. त्या वेळी कुणी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही.

‘अँटी म्युलेरियन हार्माेन (ए.एम्.एच्.)’ पातळी, स्त्रीचे वय आणि वंध्यत्व !

भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.

… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

पावसाळ्यापूर्वीची खड्डे समस्या ?

पावसाळा चालू होण्यासाठी दीड-दोन मासांचा अवकाश असतांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ मेपर्यंत ठेकेदार नेमण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले. गेल्या पावसाळ्यातही नाशिकमधील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले होते.

संयमाकडून समाधीकडे हाच जीवन मार्ग !

भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांमध्ये कसा भेद आहे ? आणि भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा कशी श्रेष्ठ आहे, हे या लेखाद्वारे देत आहोत.

कृत्रिम बुद्धीमत्ता शेवटी कृत्रिमच !

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्‍वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे.

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’

‘ग्रेट ब्रिटन’ अटळ विभाजनाच्या दिशेने !

एकेकाळी संपूर्ण जगतावर अधिराज्य गाजवणार्‍या ब्रिटनची शकले होणे, हे वसाहतवाद अपयशी असल्याचेच द्योतक !

दाहक वास्तव दाहकतेने दाखवणारा ‘द केरल स्टोरी’ !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट संपतो, तेव्हा क्षणभर कुणीही पटकन खुर्चीतून उठत नाही. संवेदनाच इतक्या बधीर झालेल्या असतात की, कोणती आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी, हे कुणालाच समजत नाही. Numb is the word (सुन्न हाच शब्द आहे.).