सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍कीटे खाण्‍याची सवय अयोग्‍य

‘काहींना सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍किटे खाण्‍याची सवय असते किंवा बिस्‍किटे नसली, तरी निदान चहा तरी हवाच असतो. अमुक वेळी खाण्‍याची सवय लागली की, प्रतिदिन त्‍या वेळी भूक लागू लागते; परंतु ही भूक ‘खरी भूक’ नसते.

मुंबईचे शिल्‍पकार आणि आधुनिकतेचा पाया घालणारे जगन्‍नाथ शंकरशेठ !

१० फेब्रुवारी १८०३ या दिवशी जन्‍माला आलेले जगन्‍नाथ शंकरशेठ यांनी मुंबईचे स्‍वरूप पालटून त्‍या ठिकाणी आधुनिक मुंबई शहराची पायाभरणी केली. म्‍हणूनच ‘मुंबईचे शिल्‍पकार’ म्‍हणून त्‍यांचे यथार्थ वर्णन केले जाते.

पुरुषोत्तम मास : काय करावे आणि काय करू नये ?

‘ग्रह मंडलाच्‍या व्‍यवस्‍थेत एका ठराविक कालखंडानंतर १ अधिक मास आल्‍याने ऋतू इत्‍यादींची गणना ठीक चालते. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असल्‍याने दोहोंच्‍या वर्षामध्‍ये ११ दिवसांचे अंतर पडते.

मणीपूर-म्‍यानमार-मिझोराम येथे होणारे अमली पदार्थांचे उत्‍पादन आणि म्‍यानमार सुपारी तस्‍करी यांचा मणीपूर अशांततेशी संबंध !

या लेखात आपण ‘म्‍यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्‍डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्‍यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्‍करी, म्‍यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्‍करी आणि त्‍यातून निर्माण होणारा..

धर्मनिरपेक्षतेचे सोंग सनातनी हिंदूंना लागू पडणारे नाही !

आपले दुर्भाग्य हे की, अशी वैभव संपन्न धर्म-संस्कृती समजून न घेतल्याने आपण आज दरिद्री झालो आहोत, याचा स्वीकार किती हिंदूंनी केला आहे. आपण आपले गतवैभव परत मिळवले पाहिजे

‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’ या संदर्भातील संशोधनात सहभागी होण्‍याची ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या अभ्‍यासकांना सुवर्णसंधी !

‘एखाद्याची किती वयानंतर आध्‍यात्‍मिक प्रगती होईल ?’, हे त्‍याची कुंडली बघून कळू शकते का ? इत्‍यादी. यासंदर्भातील संशोधनाचे विषय पुढे दिले आहेत.

भारतामध्ये ‘एक देश, एक कायदा’ असण्याची आवश्यकता !

जर गोव्यात ‘समान नागरी कायदा’ लागू होऊ शकतो, तर देशातील सर्व नागरिकांसाठी तो का लागू होऊ शकत नाही ?

सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !

मागील लेखात आपण आर्थिक जिहादविषयी जाणून घेतले. आता त्यावरील उपायांसंदर्भात अधिक विस्ताराने समजून घेऊया. आर्थिक जिहाद हा नियोजनपूर्वक पसरवला जात आहे. त्याला संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.

‘लव्‍ह जिहाद’चे जागतिक षड्‍यंत्र रोखा !

२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसण्‍याचे कारण, लव्‍ह जिहाद करण्‍यासाठी मुसलमानांकडून केल्‍या जाणार्‍या युक्‍त्‍या, जगभरातील लव्‍ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

हिंदुत्‍वाची व्‍यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

जगातील सर्वांत प्राचीन, वैज्ञानिक, मानवतावादी, समतावादी, भूतदयावादी, पर्यावरणवादी, तसेच व्‍यष्‍टी, समष्‍टी, सृष्‍टी आणि परमेष्‍टी यांचा एकाच वेळी समग्रपणे विचार करणार्‍या सनातन धर्माचे आचार, विचार अन् संस्‍कार म्‍हणजे हिंदुत्‍व !