देशी गाय आणि बैल अर्पण देऊ इच्छिणारे आणि त्यांचा काही काळ सांभाळ करू इच्छिणारे यांनी संपर्क करा !

भावी आपत्काळात सनातन आश्रमातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देशी गायी आणि बैल यांची आवश्यकता भासणार आहे. गायी आणि बैल अर्पण देण्यासाठी किंवा त्यांचे काही काळ संगोपन सेवा करण्याची सिद्धता असणार्‍यांनी संपर्क साधावा.

उत्तराखंडातील हाहाःकार !

निसर्गावर जेव्हा जेव्हा बंधने घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तेव्हा तेव्हा निसर्गाने त्याच्या दुप्पट परतावा दिला आहे म्हणजे हानी केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वीज आणि पाणी मनुष्याची मूलभूत आवश्यकता मानली गेली, तरी त्यासाठी निसर्गावर नाही, तर मनुष्याने स्वतःवर बंधने घालणे आवश्यक आहे.

मकर राशीतील ७ ग्रहांच्या मिलनामुळे भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते ! – ज्योतिषांचा दावा

९ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. या परिस्थितीत भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळदेखील पहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्‍या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्‍या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

साधकांनो, स्वतःमध्ये पांडवांसारखी पराकोटीची भक्ती निर्माण करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करा !

आपल्यामध्ये पांडवांसारखी भक्ती वाढली पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले जे काही मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले, तर ते आपल्याला आपत्काळात तारून नेतील.

काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना नुसते शिकवले नाही, तर बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडून हे करवूनही घेतले आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले, गुरूंवरची श्रद्धा वाढवली. कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून मनाची सिद्धता करवून घेतली.

गुरुदेव, तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ।

या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !