‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।

परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते स्वतः आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील  स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥

देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे

देवाने मला सांगितले, ‘तुला प्रारब्धानुसार त्रास आणि वेदना होणारच आहेत. तुला होणारी प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेव.’

रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी हे मोठे भाग्य असते, असे सांगणे

गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आलेल्या ऋषीयागाच्या वेळी साहित्य बाहेर काढतांना अकस्मात एक काळ्या रंगाची गाय आली आणि चाटू लागली.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

श्री. प्रदीप चिटणीस हे ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची तळमळ आणि त्यांना लाभलेले गुरुंचे मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे त्यांच्याच शब्दात देत आहोत. . .

साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

‘लॉकडाऊन’च्या काळात विदर्भातील दैवी बालसाधकांनी व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणे आणि त्यामुळे साधक अन् पालक यांच्या प्रयत्नांत वाढ होणे

जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’

बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून ‘आगामी ‘हिंदु राष्ट्रा’ची पिढी कशी आदर्श असेल ?’, याची आलेली प्रचीती !

प्रतिदिन बालसाधक मला व्यष्टी साधनेचा आढावा देतात. सर्वजण १२ वर्षांपेक्षा लहान आहेत. त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी शिकवलेली काही सूत्रे आणि प्रसंग देत आहे.