राजसत्ता आणि धर्मसत्ता !
छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करत राज्यकारभार केला. त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करत राज्यकारभार केला. त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते.
देशातील नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीला प्राधान्य दिल्याने चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका बसला आहे
काही विद्यार्थ्यांचे अक्षर तर इतके खराब असते की, त्याने काय लिहिले आहे, ते डोळे किलकिले करून वाचले, तरी समजत नाही.
काही दिवसांपासून सोहेल अन्सारी या मुसलमान योग शिक्षकाकडून हिंदु मुली ‘योग’ शिकत असल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. योगाभ्यास करणार्या कुठल्याही व्यक्तीला अत्यंत तिडिक जावी, असे हे व्हिडिओ आहेत.
भारतातील मशिदींच्या निर्मितीचा इतिहास या हिंदु महिलांनी जाणून घेतला, तर त्या अशा प्रकारे मशिदीत जाऊन तिचे गुणगान करण्यास धजावतील का ?
कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.
गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….
मैथिलीसारख्या गायकांचा केवळ भक्तीगीते गाण्याचा निर्णय आणि निष्ठा पाहिल्यावर केवळ कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे वचन या निमित्ताने आठवते !
हिंदु पंचांगानुसार प्रति ३ वर्षांनी येणारा अधिक मास किंवा काही वर्षांनी येणारा ‘क्षय मास’ असतो. ‘या वेळी जन्मलेल्यांचा वाढदिवस साजरा कसा करणार ?’
विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्कार करणार ?