गोवा : महिलेवर आक्रमण करण्याची ३ दिवसांतील दुसरी घटना

परप्रांतीय गोव्यात कामानिमित्त येऊन येथे गुन्हेगारी कृत्ये आणि महिलांचा विनयभंग करत आहेत. सरकारने यावर त्वरित ठोस उपाययोजना काढणे आवश्यक ! या घटनांमुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे !

‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !

समाजहितासाठी प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी ‘मीडिया वन’ वृत्तवाहिनीची याचिका स्वीकारली आहे.

बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्‍न विचारला.

हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, सण शांततेत साजरा करावा आणि समाजामध्ये धार्मिक सद्भाव बिघडवणार्‍यांवर लक्ष ठेवावे, असे यात म्हटले आहे.

विवाहाच्या आधी करण्यात येणारे छायाचित्रीकरण बंद !

विवाहाच्या संदर्भात पाश्चिमात्यांचे केले जाणारे अंधानुकरण रोखण्यासाठी असे निर्णय घेणे उचित !

सोलापूर येथे समाजकंटकांकडून गोरक्षकाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट !

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ४ एप्रिलला सकाळी अमरावतीच्या दिशेने जाणार्‍या शिवशाही बसला अचानक आग लागली. बसमध्ये १६ प्रवासी होते. प्रवासी, बसचालक आणि वाहक बसमधून उतरल्याने अनर्थ टळला.

पाण्यावर तरंगणार्‍या बाबांना आव्हान देणार्‍या अंनिसची फजिती, अंनिसचे प्रकाश मगरे पाण्यात बुडाले !

प्रसिद्धीमाध्यमांपुढे मात्र अंनिसवाल्यांचा जिंकल्याचा खोटा दावा ! अंनिसचा खोटारडेपणा ! यातून अंनिसवाल्याची वृत्ती दिसून येते.