हवामान पालटामुळे वर्ष २०३० पासून प्रतिवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना ! – संयुक्त राष्ट्रे
हवामान पालट प्रदूषणामुळे निर्माण झाला असून हे प्रदूषण विज्ञानाच्या अतिरेकामुळे झाले आहे. गेल्या १०० वर्षांत विज्ञानाद्वारे बरीच प्रगती केल्याचे कितीही सांगितले जात असले, तरी ती प्रगती विनाशाला आमंत्रण देत आहे, हेच यातून लक्षात येते !