हवामान पालटामुळे वर्ष २०३० पासून प्रतिवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना ! – संयुक्त राष्ट्रे

हवामान पालट प्रदूषणामुळे निर्माण झाला असून हे प्रदूषण विज्ञानाच्या अतिरेकामुळे झाले आहे. गेल्या १०० वर्षांत विज्ञानाद्वारे बरीच प्रगती केल्याचे कितीही सांगितले जात असले, तरी ती प्रगती विनाशाला आमंत्रण देत आहे, हेच यातून लक्षात येते !

महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात ५ दिवस उष्णतेची भीषण लाट !

२८ एप्रिल या दिवशी हवामान विभागाने घोषित केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली आणि राजस्थान या राज्यांत ५ दिवस उष्णतेची लाट राहील.

देहलीच्या शाहीन बागमधून ५० किलो हेरॉईन जप्त

हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे.

जगाने भारताची विचारप्रकिया समजून घेण्यासाठी महाभारताचे अध्ययन करावे ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

‘जे राष्ट्र आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही, त्याला भविष्य नसते’, असे त्यांनी या ग्रंथातील एका अध्यायाचा संदर्भ देत सांगितले.

पाश्चात्त्य देशांनी दरोडेखोरांसारखे येऊन भारताला लुटले ! – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

आपल्यातील अनेकांनी दुसऱ्या देशात ‘अवमानाचे शतक’ हा शब्द ऐकला असेल. वास्तविक भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्त्य देश दरोडेखोरांसारखे भारतात आले आणि त्यांनी अनुमाने १९० वर्षे राज्य केले.

लघु कालावधीच्या; मात्र वेगवान युद्धासाठी सिद्ध रहाण्याची आवश्यकता ! – भारतीय वायूदलाचे प्रमुख व्ही.आर्. चौधरी

‘यासह अधिक काळ चालणार्‍या संघर्षासाठीही सिद्ध रहाण्याची आवश्यकता आहे. लडाखमध्ये आपण असा संघर्ष सध्या पहात आहोत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

भाजप मुसलमानांना ‘सामूहिक शिक्षा’ देत आहे ! – असदुद्दीन ओवैसी

काँग्रेसची सत्ता असणार्‍या राजस्थान राज्यात हिंदूंना सामूहिक शिक्षा करण्यात येत आहे, याविषयी ओवैसी गप्प का आहेत ?

समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा थयथयाट !

समान नागरी कायदा केल्यामुळे मुसलमानांना अनेक बायका करणे, अनेक मुले जन्माला घालणे आदी गोष्टी करण्यास मिळणार नसल्यानेच त्यांच्या संघटना याला विरोध करत आहेत !

प्राध्यापिका अक्सा शेख यांचे मुसलमान पुरुषांना २-३ विवाह करण्याचे कायदाद्रोही आवाहन !

मुसलमान पुरुषाने असे २-३ विवाह केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम संबंधित महिलांना भोगावे लागतात, असे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे. असे असतांनाही पुरुषांना असे आवाहन करणारी प्राध्यापिका मुसलमान महिलांच्या मुळावर…