तापामध्‍ये दही का खाऊ नये ?

दह्यामध्‍ये प्रथिने जास्‍त असतात. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्‍यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्‍यक असते’, या अर्धसत्‍य ज्ञानामुळे कोरोनाच्‍या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्‍याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्‍ती मंदावून फुप्‍फुसांमध्‍ये पाणी होऊन रुग्‍ण अत्‍यवस्‍थ झाल्‍याची अनेक उदाहरणे वैद्यांच्‍या लक्षात आली.

‘ताप असतांना हलका आहार घ्‍यावा’, असे का सांगतात ?

‘आपल्‍याला चूल पेटवायची असेल, तर आधी चुलीतील राख काढून चूल स्‍वच्‍छ करावी लागते. त्‍यानंतर आपण एखादा कागद ठेवून आगपेटीच्‍या काडीने तो पेटवतो. कागद लगेच पेट घेतो.

पाठदुखी (Backache) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

स्‍त्रियांनी रजोनिवृत्तीच्‍या काळासाठी स्‍वतःला कसे सिद्ध ठेवावे ?

या काळात, शरिरात होणार्‍या या पालटांविषयी आपल्‍याला कल्‍पना असल्‍यास आपण त्‍या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्‍त्रिया रजोनिवृत्तीच्‍या काळातही स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित राखू शकतात !

अतिसार/जुलाब (Diarrhoea) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

कर्करोगाच्‍या रुग्‍णांना आयुर्वेदाचे उपचार दिल्‍याचा लाभ होतो !

७ नोव्‍हेंबर या दिवशी ‘राष्‍ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्‍या निमित्ताने…

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग

अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि उदबत्त्या बनवता येतात.