निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४७

‘सध्या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्ये शरिराची पचनशक्ती क्षीण झालेली असते. गव्हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !