निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४७

‘सध्या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्ये शरिराची पचनशक्ती क्षीण झालेली असते. गव्हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?