निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४९

‘१ लिटर पाण्यात अर्धा चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्ये भरून ठेवावे.

ताप आलेला असल्यास किंवा येणार असे वाटत असल्यास जेव्हा तहान लागेल, तेव्हा हे नागरमोथ्याचे पाणी गरम गरम किंवा कोमट करून प्यावे. असे पूर्ण बरे वाटेपर्यंत करावे. यामुळे ताप लवकर बरा होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?